शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

सातारा जिल्ह्यातील कृषी विभागातील सहाशे कर्मचारी सामुहिक रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:19 IST

सातारा : जिल्ह्यातील कृषी खात्याशी संबंधित जे अहवाल शासनाला दिले जातात, त्याला पूर्णत: ब्रेक लावून कृषी अधिकारी व कर्मचारी मंगळवारी सामूहिक रजेवर गेले.

ठळक मुद्देअधिकारी, कर्मचाºयांचे आंदोलन : १८ डिसेंबरपासून बेमुदत आंदोलनक्षेत्रीय कर्मचारी संपावर गेल्याने या विभागाचे काम ठप्प झाले.

सातारा : जिल्ह्यातील कृषी खात्याशी संबंधित जे अहवाल शासनाला दिले जातात, त्याला पूर्णत: ब्रेक लावून कृषी अधिकारी व कर्मचारी मंगळवारी सामूहिक रजेवर गेले. शासन मागण्यांबाबत दखलच घेत नसल्याने आगामी तीव्र आंदोलनाचा इशाराच या कर्मचाºयांनी दिला आहे.

कृषी विभागाचा लाभार्थी विलास शंकर यादव व कृषी आयुक्त कार्यालयातील दक्षता पथकाचे कृषी उपसंचालक शिवराज ताटे यांच्यातील संबंधांची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. १८ डिसेंबरपासून बेमुदत रजा आंदोलन सुरू करण्याचा इशाराही दिला आहे.

कृषी सहायक संघटना, कृषी पर्यवेक्षक संघटना, कृषी अधिकारी संघटना वर्ग २ क व कृषी अधिकारी संघटना वर्ग २, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग १ या संघटनांनी हे आंदोलन पुकारले आहे. संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सुमारे ६०० अधिकारी व कर्मचाºयांनी आपल्या विभागप्रमुखांकडे रजेचे अर्ज सादर केले. क्षेत्रीय कर्मचारी संपावर गेल्याने या विभागाचे काम ठप्प झाले.

दरम्यान, अधिकारी, कर्मचारी यांची भूमिका शासनाला अथवा शेतकºयांना वेठीस धरण्याची नसून केवळ एका तक्रारदाराच्या हट्टापोटी व कृषी उपसंचालक यांच्या पूर्वग्रहदूषितपणामुळे संपूर्ण जिल्हा वेठीस धरला गेला आहे, असा आरोप अधिकारी कर्मचारी संघटनांनी केला आहे.काम ठप्प होणारकृषी विभागाने शासनाला सादर करण्याचे सर्व अहवाल थांबविले आहेत. पेरणी अहवालही शासनाला दिला नाही. १८ डिसेंबरनंतर शेतकºयांना मार्गदर्शन केले जाणार नाही. कोणत्याही योजनांची अंमलबजावणीदेखील होणार नाही. त्यामुळे काम पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagricultureशेतीGovernmentसरकार